∙प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
तपशिल
समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा व्यापक उद्देश आहे जेणेकरून ते त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी सन्माननीय दर्जाचे घर बांधू शकतील किंवा अपग्रेड करू शकतील. भारतीय गावांमधील सर्व तात्पुरती (कच्चा) घरे बदलण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
अटी
- १.२० लक्ष रु. निधी ची तरतूद
- लाभार्थी महाराष्ट्र असावा
- लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यामध्ये वास्तव्य किमान १५ वर्ष असावे
- लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा १,२०,०००/- पेक्षा कमी असावे
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा.